क्राईममहाराष्ट्र
शक्ती कायदा धूळ खात पडलाय, सरकारला आता तरी अक्कल यावी; कायदा त्वरित पारित करून घ्यावा : राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील भडकले
बदलापूर ला झालेल्या प्रकरणावर मा राजसाहेबांनी त्वरित आपली भूमिका पडखरपणे मांडली असून महाराष्ट्र सैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आणि मनसे आमदार राजू पाटील चांगलेच भडकले असून शक्ती कायदा धूळ खात पडत ठेवलाय का त्याची अंमलबजावणी कधी करणार असे विचारून सरकारला दम भरला दरम्यान प्रकरण गंभीर असून मनसे सैनिक खंबीर असल्याचे महाराष्ट्र सैनिक सांगत आहेत आणि साहेबांच्या आदेशाने या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवत असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले